Friday 30 December 2016

अध्याय 1. श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरित्रामधील कथांतील माहितीचा तक्ता - व्याघ्रेश्वर शर्मांचा वृतांत

श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरित्रामधील कथांतील माहितीचा तक्ता
अध्याय 1 व्याघ्रेश्वर शर्मांचा वृतांत
अ.
पान
चर्चा कोणाकोणात होत आहे?
स्थळांचा उल्लेख नकाशा संदर्भ व उपलब्ध फोटोसाठी नावावर क्लिक करा
कथाभाग
श्रींचे वय/
प्रवासाचे अंतर
कि. मी.
नकाशा दर्शन
1

















































1








2





5










































आत्मनिवेदन








सिद्धमुनी व शंकरभट्ट कथनातून

श्री आणि व्याघ्रेश्वर मनुष्यरुपाचे रहस्य.... श्री व्याघ्रेश्वाला सांगतात




सिद्धमुनी व
शंकरभट्ट संवाद होताना सन 1340चा सुमार असावा. (तोवर श्री पीठापूर सोडून बाहेर 4 वर्षे राहून, कुरवपुरात येऊन राहिले असावेत.)  



























1.       उडुपी श्रीकृष्णमंदीर,
2.       कन्याकुमारी
3.     
  मरुत्वमलाई गूहा असलेला रमणीय पर्वत
4.       गूहामुख


5.       गोदावरीकाठी अत्रेयपुरम,
6.      
बद्रिकावनात उर्वशीकुंडात

7.       कुरवपुरातून मरुत्वमलाईला गमन









































श्री. शंकर भट्ट उडूपिहून तिथल्या कृष्णाच्या आदेशानुसार कन्यकापरमेश्वरीचे दर्शनाचा लाभ
देवींच्या आज्ञेनुसार घेऊन श्रींच्या दर्शनाला निघाले. वाटेत वृद्ध तपस्वींच्या गूहेच्या द्वारी भितीदायक वाघ पाहून गाळण, सिद्धमुनींना नम्र विचारणा हे श्रीपादश्रीवल्लभ कोण? हा वाघ कोण? आपण कोण?
व्याघ्रेश्राचे पुर्वचरित्र कथन एक मठ्ठ ब्राह्मणमुलगा म्हणून निंदा. बालकरुपात बद्रिकारण्यात जायचा आदेश. एका तपस्व्यांचे त्याने शिष्यत्व, श्रींच्या अवताराची नांदी... त्याला कळली. मी कोण? पुर्वीचा वाघा,सिंहांशी लढून लोकांचे मनरंजन करणारा बलिष्ठ पहिलवान. सध्या यागुहेतील तपस्व्यांची रक्षा करतो?
पुढे काही वर्षांनी त्याचे वाघात रुपांतर झाले व तो कुरवपुरात कृष्णा नदीच्या तीरावर पोहोचला. तिथे श्री त्याच्यावर

आरूढ होत नदीपार करून त्यांच्या स्थानी पोहोचले.
....
श्री कन्यका पुराण – श्रीकष्ण कालीन अग्रसेन (आग्रावासी?) काही वाणिज्यक  आन्ध्रात बृहतशीलानगरीत स्थलांतरित होऊन व्यापार करीत असत. होते. त्यात कुसुमश्रेष्ठी नामक धर्मशील दंपती व हितचिंतक मित्र भास्कर राहात. त्यांचे आडनाव पैंडा असे आहे. तुझी भेट त्यांच्यावंशातील लोकांशी होईल. कुरवपुरात जा. म्हणून अंतर्धान झाले. शंकर भट्ट पुढील प्रवासाला लागले
 ...


अंदाजे 10 किमी


1600बद्रिका वन






3200कुरवपुर
4000मरुत्वमलाई

शंकर भट्टांचा कन्याकुमारी ते मरुत्वनमलाईचा प्रवास

Add captionव्याघ् प्रवास मार्ग
व्याघ्रेश्वर प्रवासमार्ग







अध्याय 2. श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरित्रामधील कथांतील माहितीचा तक्ता -सिद्ध योगिंद्र दर्शन आणि विचित्रपुरचा वृतांत

श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरित्रामधील कथांतील माहितीचा तक्ता
अध्याय 2 सिद्ध योगिंद्र दर्शन आणि विचित्रपुरचा वृतांत
अ.
पान
चर्चा कोणाकोणात होत आहे?
स्थळांचा उल्लेख नकाशा संदर्भ व उपलब्ध फोटोसाठी नावावर क्लिक करा
कथाभाग
श्रींचे वय/
प्रवासाचे अंतर
कि. मी.
नकाशा दर्शन
2
7
सिद्धयोगिंद्र व शंकरभट्ट
कदंबवन म्हणजेच वेदवती नदीसमीप सध्याचे 

मदुराई मीनाक्षी मंदिर परिसर
उडुपीहून शंकर भट्ट कसे कन्याकुमारीला पोहोचले. नंतर मरुत्व मलाईहून मदुराईच्या जवळ पोहोचले. प्रथम जंगलातील व नंतर रत्नजडित शिवलिंग(अतिप्राचीन) आणि सध्याची सम्पन्न नगरी एकाच वेळी दिसली ते काय झाले होते याचा खुलासा... धनंजय व्यापाऱ्याच्या सांगण्यावरून कुलशेखरपांड्य राजाने मदुराई शहर वसवले. नंतर धनंजय कुसुमश्रेष्ठी म्हणू जन्मला. इथे काही दैवी रहस्ये दडली आहेत.
...
700 किमी
2
11

मदुरै, नंतर एका समयपुरम के आसपास?

कुलसेखर पांड्य राजा
(विचित्रपुरी?) खेडेगावात?

सिद्ध योगिंद्र  मीनाक्षी पुरम दर्शन, वैद्य वल्लभदास चर्मकारते भेटल्याने ब्राह्मण असल्याचा अहंकार नाश पावला, सर्पदंश,गाढवावरून धिंड काढली गेली कारण विष्णूना उद्देशून तू मुद्दाम गाढव असा चुकीचा अर्थ करून चेष्टा केलीस,  चिदंबरमच्या वाटेवर विचित्रपुरमचा लहरी राजाशी मूकभाषेतून संवाद व नमकचमक, काहीही येत नसताना स्वतः च्या तोंडातून आलेल्या अदभूतज्ञानाने चकीत होऊन पुढे वाटचाल
...
200 किमी